ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.
1857 उठावाला दिलेले नाव
स्वातंत्र्य युद्ध – म्हणणारे व्यक्ती
वि.दा. सावरकर- | स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. |
संतोषकुमार रे- | हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता. |
कर्नल मानसयन- | परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’. |
डॉ. एस.एन. सेन- | ‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’ |
बंड म्हणणारे व्यक्ती
सर जॉन लॉरेन्स- | ‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’ |
सर जॉन सिले- | ‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’ |
न.र. फाटक- | ‘शिपायांची भाऊगर्दी’ |
आर.सी. मुजूमदार- | इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात. |
डॉ. ईश्वरी प्रसाद- | ‘उत्तरेतील बंड’ |
No comments:
Post a Comment
If you have any doubt, let me know.