Monday, 11 May 2020

1857 उठावाला दिलेले नाव

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

 1857 उठावाला दिलेले नाव  

 स्वातंत्र्य युद्ध – म्हणणारे व्यक्ती

वि.दा. सावरकर- स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.
संतोषकुमार रे- हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.
कर्नल मानसयन- परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’.
डॉ. एस.एन. सेन- ‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’


बंड म्हणणारे व्यक्ती


सर जॉन लॉरेन्स- ‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’

सर जॉन सिले- ‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’

न.र. फाटक- ‘शिपायांची भाऊगर्दी’



आर.सी. मुजूमदार- इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.


डॉ. ईश्वरी प्रसाद- ‘उत्तरेतील बंड’

No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.